माझं जीवन
Read Count : 127
Category : Poems
Sub Category : N/A
"रोज कितीतरी वादळं येतात, मला हरवण्यासाठी. पण मी त्या साऱ्यांना परतवून लावत असतो. आणि यशाची माझी लढाई मी रोज लढत असतो. लोकं काय म्हणतात? याकडे मी फारसं लक्ष देतं नाही. कारण हे लोकं स्वतः ला सोडून इतरांना कुठे चांगलं म्हणतात?या जगात खूप कमी लोकं आहेत जे मला /तुम्हाला चांगलं म्हणतात.कदाचित तीच आपली माणसं असतात. बाकी हे जग खूप मोठं आहे. आपल्याला आपल्या माणसांना जपत पुढे जायचं आहे. यां जगात जे चांगलं आहे ते घ्यायच आहे. बाकी सोडून द्यायच आहे. हेच आपलं जीवन आहे.
✍️✍️ABC.Anil
Comments
- No Comments